Maharashtra Drought | महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात उभारले ‘वॉर रूम’

Maharashtra Drought : यंदा मान्सूनचा पाऊस लांबला. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. मात्र, त्यानंतरही अतिवृष्टीमुळे पिके करपून गेली. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने मंत्रालयात वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज या वॉर रूममधून राज्याचा आढावा घेणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात … Continue reading Maharashtra Drought | महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात उभारले ‘वॉर रूम’